Random Video

सरकारमुळे राज्यातील अनेक गावे अंधारात | फडणवीस

2021-12-22 10 Dailymotion

#DevendraFadnavis #StateGovernment #Farmer #MaharashtraTimes
शेतकऱ्यांची वीज तोडण्याचं काम राज्य सरकारकडून केलं जात आहे. वीज तोडल्याले राज्यातील अनेक गावे अंधारात आहेत. असे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यात अतिवृष्टी होवून खूप मोठा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप नुकसानग्रस्तांना मदत मिळाली नाही. राज्य सरकार फक्त जनतेची दिशाभूल करत आहे. राजा उदार झाला आणि हाती भोपळा आला अशी सरकारची स्थीती झाली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.